महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार
◆ शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले संकेत मुंबई : महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत...