महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार

◆ शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले संकेत मुंबई : महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत...

विधवा महिलेचा नाँयलान दोरीच्या साहाय्याने गळा आवडून खून

चंद्रपूर : तळोधी अप्पर तालुक्यातील नांदेड येथे आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान नांदेड येथील मनोज विठोबा मेश्राम यांनी विधवा मंगला रमेश राऊत यामहिलेसोबत भांडण करुन तिचा तिच्या राहत्या घरी नाँयलान...

Covid – 19 विरुद्धच्या युद्धात सहभागी व्हा जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

चंद्रपूर : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना राबविल्या जात आहे. आता जिल्हा प्रशासना सोबत कोरोना विरुद्धच्या युद्धात जिल्ह्यातील 18 वर्षावरील नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून सहभागी...

रमजानच्या उपवासाच्या काळात रोज देत आहे सेवा

◆ रोज शेकडो स्थलांतरीत लोकांना जेवण व नाश्ताची व्यवस्था. ◆ साई कृपा हॉटेल मालकाचा सेवा परमधर्मचा संदेश. अमरावती : (तिवसा) कोरोनाच्या या काळात सर्व जण आपल्या पद्धतीने सामाजिक दायित्व जपत...

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News