महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीकतर्फ विध्यार्थ्यांसाठी स्त्री सक्षमीकरण (WOMEN EMPOWERMENT) या विषयावर सेमिनार रोटरी क्लब चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आले होते,त्यामध्ये सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य दीपक महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीकतर्फ विध्यार्थ्यांसाठी स्त्री सक्षमीकरण (WOMEN EMPOWERMENT) या विषयावर सेमिनार रोटरी क्लब चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आले होते,त्यामध्ये सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य दीपकमस्के ,प्राचार्य राजदा सिद्धकी तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.अजय पलरपवार ,संचालक श्री.संतोष तेलंग,सचिव मिलिंद बोडखे,राजेश्री मार्कंडवार,डॉ.शिमला गाजर्लावार, आणि इतर प्रमुख मान्यवर मंचावर उपस्थित होते,सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पगुच्य देऊन स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
डॉ.शिमला गाजर्लावार यांनी विध्यार्थाना मार्गदर्शन करीत असताना स्त्री सक्षमीकरण हे सामंत आणि आदराबद्धल आहे, स्त्रियांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची परवानगी असली पाहिजे,तसेच महिला सबलीकरण काय आहे,महिलांना समाजात सन्मान प्राप्त करून देण्याबाबत,आर्ट ऑफ लिव्हीगने समाजातील विविध स्तरावरील स्त्रीयाना आत्म सन्मान,अंतर्गत मजबुती आणि रचनात्मक विकासची आवश्यकता आहे तसेच ज्योतिबा नसते तर सावित्रीबाई वाढू शकल्या नसत्या त्या शिक्षित झाल्या नसत्या तर आज आपण शिक्षण घेऊ शकलो नसतो,ऊन असो पाऊस असो,वारा असो ती एकटी सहन करते आपलं अस्तित्व निर्माण कसं करायचं हे त्यांच्या कडे पाहून शिकायला हवे,तसेच राजेश्री मार्कंडवार यांनी पण विध्यार्थाना माहिती दिली.
मुलींची व महिलाची सुरक्षा ही संपूर्ण परिवाराची,समाजाची जवाबदारी आहे आणि विध्यार्थाना सक्षम बनविणे ही शिक्षकांचे ध्येय असायला पाहिजे.
शिक्षकांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी,परिणामकारक,ज्ञानसम्रुध्द असेल तेवढे ते विध्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल असे मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले.
सूत्रसंचालन प्रा. प्रा.अशोक यादव आणि आभार प्रदर्शन प्रा.धनश्री कोटकर यांनी केले.