राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्न-धान्याचे वाटप
मुंबई, दि. 14 जुलै : राज्यातील 52 हजार 433 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 13 जुलै पर्यंत राज्यातील 70 लाख 68 हजार 597 शिधापत्रिकाधारकांना 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली...
